११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार –  ६०.६० टक्के

जळगाव –  ५१.९८ टक्के

रावेर – ५५.३६ टक्के

जालना – ५८.८५ टक्के

औरंगाबाद  – ५४.०२  टक्के

मावळ – ४६.०३ टक्के

पुणे – ४४.९० टक्के

शिरूर –  ४३.८९ टक्के

अहमदनगर-  ५३.२७ टक्के

शिर्डी – ५२.२७ टक्के

बीड –  ५८.२१ टक्के

०००