Browsing Category
Agriculture
कोंबडी अंडी देईना, कंपनी भरपाई देईना, रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोच्या कारभारावर प्रश्न उपस्थित
मुंबई : गेले कित्येक दिवस संपूर्ण जग कोरोना या भयानक महामारीचा सामना करत आहे. आपल्या देशालाही याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या काळात शेतकऱ्यांचे तसेच शेतीशी निगडीत अनेक व्यवसायांचे मोठे…
Read More...
Read More...
१०० दिवस काय, १०० आठवडे किंवा १०० महिने आम्ही हे शेतकरी आंदोलन ठेवणार !
नवी दिल्ली : वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून शेतकरी कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करीत आहेत. ०६ मार्च २०२१ रोजी…
Read More...
Read More...
शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस पूर्ण; शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहणार.. लढणार आणि जिंकणार
वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून शेतकरी कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करीत आहेत. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते…
Read More...
Read More...
दलालांमुळे आपल्या शेतकर्याची घुसमट होऊ नये अशी माझी इच्छा : नरेंद्र मोदी
कोईम्बतूर : तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी ३ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला या आंदोलनाला हिंसक वळण आलेले देखील सगळ्यांनी…
Read More...
Read More...
शरद पवार सुधारणांच्या बाजूने, राजकारणासाठी काहींचा यूटर्न, मोदींचा थेट पवारांना टोला
नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी २ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (८ फेब्रुवारी) पहिल्यांदाच…
Read More...
Read More...
सचिन तेंडुलकरचा फोटो जाळणं हा राष्ट्रद्रोह आहे ; नारायण राणे
मुंबई : भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा मिळत आहे, मात्र असं असलं तरी भारतातील काही सेलिब्रेटी तसेच क्रिकेटपटूंनी या आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता…
Read More...
Read More...
मोदी सरकारने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला, त्यांना इतिहास कधी माफ करणार नाही
सांगली : तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी २ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला या आंदोलनाला हिंसक वळण आलेले देखील सगळ्यांनी…
Read More...
Read More...
‘स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकार देशातील जनतेपासूनच लपून राहत आहे’
तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी २ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला या आंदोलनाला हिंसक वळण आलेले देखील सगळ्यांनी पाहिले. पण…
Read More...
Read More...
सचिन तेंडुलकर यांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?, फडणवीसांचा सवाल
मुंबई : भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा मिळत आहे, मात्र असं असलं तरी भारतातील काही सेलिब्रेटी तसेच क्रिकेटपटूंनी या आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता…
Read More...
Read More...
सामानाच्या अग्रलेखातून नाना पटोलेंना शुभेच्छा !
मुंबई : सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. परंतु शुक्रवारी या…
Read More...
Read More...