Browsing Category
News
समाजासाठी वेळप्रसंगी पक्ष बाजूला करायची वेळ आली तरी चालेल पण समाज हक्कासाठी लढत राहील
जालना : राज्यातील ओबीसी समाजाचे नेते आपापला पक्ष बाजूला ठेवून एकत्र येताना दिसत आहेत. ओबीसींची ओबीसी म्हणूनच जनगणना व्हावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. जालना शहरात रविवारी याच मागणीसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला होता. बहुजन कल्याण मंत्री…
Read More...
Read More...
गोपीनाथ मुंडें नंतर ओबीसी समाजाची धुरा आता भुजबळ साहेबांकडे
जालना : राज्यातील ओबीसी समाजाचे नेते आपापला पक्ष बाजूला ठेवून एकत्र येताना दिसत आहेत. ओबीसींची ओबीसी म्हणूनच जनगणना व्हावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. जालना शहरात रविवारी याच मागणीसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला होता. बहुजन कल्याण मंत्री…
Read More...
Read More...
या कारणामुळे नाना पटोलेंच प्रदेशाध्यक्षपद हुकलं, आता नव्या चेहऱ्याचा शोध सुरु
मुंबई : २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपसोबत युती संपवत राष्टवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर मात्र गेल्या वर्षभरात सत्तेत असून देखील दुय्यम वागणुकीमुळे नाराजी उघड केली आहे. या सर्व…
Read More...
Read More...
स्वतंत्र जनगणनेसाठी ओबीसी समाज आक्रमक, सर्वपक्षीय नेते एकवटले
जालना : राज्यातील ओबीसी समाजाचे नेते आपापला पक्ष बाजूला ठेवून एकत्र येताना दिसत आहेत. ओबीसींची ओबीसी म्हणूनच जनगणना व्हावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. जालना शहरात रविवारी याच मागणीसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला होता. बहुजन कल्याण मंत्री…
Read More...
Read More...
राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली : अतुल भातखळकर
मुंबई : शिवसेनेने भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजपने शिवसेनेविरोधात रणशिंग फुंकले आहे. आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर शिवसेनेवर बोचरी टीका करत निशाणा साधला.…
Read More...
Read More...
“रामभक्तांना भिकारी म्हणता, शिवसेनेचं हे कसलं हिंदुत्व?” राम कदमांच्या सवाल
मुंबई : हायकोर्टाने राममंदिराच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर आता अयोध्येत राम मंदिर उभारणीचं काम चालू आहे. त्याला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. देशभरातून रामभक्त मंदिरासाठी निधी पाठवत आहेत. यावरून अयोध्येतील राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करणाऱ्या…
Read More...
Read More...
ठाकरे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, त्यामुळे सरकारला जागं करण्यासाठी आंदोलन करू
मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांकडून नेहमी सरकारवर नेहमीच टीका केली जाते. यावेळी आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केलीय. पाटील म्हणाले कि, महाविकास आघाडी सरकारने नेहमीच वनवासी बांधवांच्या…
Read More...
Read More...
चंद्रकांत पाटलांचं गणित कच्चं असून भाजप शेवटून पहिला येणारा पक्ष, सत्तारांचा टोला
धुळे : राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. १८ जानेवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होत नसल्यामुळे कोणत्या पक्षाला किती…
Read More...
Read More...
रेणू शर्माची तक्रार राजकीय दबावातून; राजकारणाची पोळी भाजण्यासाठी धनंजय मुंडेंवर आरोप
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याची बातमी समोर आली. २००६ सालापासून धनंजय मुंडे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी तक्रार ओशिवरा पोलिस ठाण्य़ात रेणू शर्मा या…
Read More...
Read More...
भाजपला राष्ट्रवादीचा पुन्हा धक्का? पक्षप्रवेसाठी माजी आमदाराची अजितदादांसोबत चर्चा
पुणे : पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता भाजपचा एक बडा आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या भाजपच्या या बड्या माजी आमदाराने…
Read More...
Read More...