Uddhav Thackeray | “हा देशातील हुकूमशाहीचा पराभव…”; कर्नाटक निवडणूक निकालावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray | मुंबई: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक निवडणुकीमध्ये हुकूमशाहीचा पराभव झाला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कर्नाटक निवडणूक […]

Karnataka Election Result | “कर्नाटकमध्येही फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता…”; कर्नाटक निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

Karnataka Election Result | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक निकालावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “कर्नाटकमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाची […]

Karnataka Election Result | ‘चित्रा ताईचा पायगुण अत्यंत वाईट’; रूपाली पाटील ठोंबरेंचं चित्रा वाघांवर टीकास्त्र

Karnataka Election Result | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत 118 जागांवर आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या  आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. भाजपची […]

Karnataka Election Result | बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस आघाडीवर, तर सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समिती पिछाडीवर

Karnataka Election Result | कर्नाटक: कर्नाटक निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास बाकी आहे. संपूर्ण देशाचे लक्ष कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीकडं लागलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार सध्या काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजप आणि जेडीएसला अपेक्षित अशी आघाडी मिळत नसल्याचं पाहायला मिळतं आहे. राज्यातील 36 केंद्रावर मतमोजणी सुरू आहे. निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये सरळ लढत दिसत आहे. मात्र, […]

Bharat Jodo Yatra – भारत जोडो यात्रा कॉंग्रेस मध्ये चैतन्य आणेल का?

Bharat Jodo Yatra – राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीरपर्यंतच्या भारत जोडो यात्रेचे यश बघितले तर सर्वप्रथम त्यांना विरोधक गैर-गंभीर राजकारणी म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करीत होते या भारत जोडो यात्रेने विरोधकांचा डाव मोडून काढला आहे. हवामान आणि भौगोलिक आव्हानांच्या गुंतागुंतीमध्ये 7 सप्टेंबर रोजी देशाच्या दक्षिण टोकापासून सुरू झालेला सुमारे 4,000 किलोमीटरचा प्रवास पार पाडणे सोपे … Read more