Ambadas Danve | “मुलींची बेपत्ता होण्याची संख्या…”; अंबादास दानवेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील 18 ते 25 वयोगटातील तरुणींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मार्च महिन्यामध्ये तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्या असल्याचं समोर आलं आहे. तर दररोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत असल्याची माहिती मिळाली आहे. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे … Read more

Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकच शहाणा माणूस बाकी सर्व मूर्ख…”; संजय राऊतांचा टोला नेमका कुणाला?

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नेहमी आक्रमक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. संजय राऊत नेहमी भाजप आणि शिंदे गटावर टीका करत असतात. अशात राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे आणि बेकायदेशीर सरकारचे आदेश पाळू नका, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. त्याचबरोबर या सरकारमध्ये एक […]

Ambadas Danve | राज्यातील दंगलींना राज्य शासन जबाबदार?; अंबादास दानवे यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: अकोला आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये झालेल्या दंगलींवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र दंगली प्रकरणासाठी अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला दोषी ठरवलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक या घटना घडवल्या […]

Ajit Pawar | सरकारला कुणी रोखलं? ‘त्या’ घटनेवरून अजित पवारांनी उपस्थित केला प्रश्न

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. अजित पवार भाजपामध्ये प्रवेश करणार यामुळे सर्वांचं लक्ष पवारांकडे होतं. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलत असताना पवारांनी शिंदे सरकारवर सडकावून टीका केली आहे. शासनाच्या वतीने नवी मुंबईतल्या खारघर […]

Vinod Tawde | विनोद तावडे म्हणतात,”मला केंद्रातल्या राजकारणात काम करायला आवडेल पण…”

Vinod Tawde | मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या सत्तसंघर्षाच्या लढाईचा निकाल अद्यापही रखडून आहे. त्यातच भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या नेत्यांच्या नावांची चर्चा झाली. त्यानंतर आता भाजप नेते … Read more

Old Pension Scheme | जुनी पेन्शन योजना कधी बंद झाली आणि कोणी बंद केली? नक्की वाचा !

Old Pension Scheme | टीम महाराष्ट्र देशा: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजपासून (14 मार्च) मंत्रालय, नगरपालिका, जिल्हा कार्यालय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपामध्ये जवळपास 18 लाख सरकारी कर्मचारी सामील होणार आहेत. या संपाचा परिणाम सरकारी कामकाजावर मोठ्या प्रमाणात होणार आहे. जुनी पेन्शन योजना हे नाव सातत्याने ऐकायला मिळत आहे. नक्की … Read more

Old Pension Yojana | नक्की काय आहे जुनी पेन्शन योजना? जाणून घ्या

Old Pension Yojana | टीम महाराष्ट्र देशा: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजपासून (14 मार्च) मंत्रालय, नगरपालिका, जिल्हा कार्यालय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे. या संपामध्ये जवळपास 18 लाख सरकारी कर्मचारी सामील होणार आहेत. या संपाचा परिणाम सरकारी कामकाजावर मोठ्या प्रमाणात होणार आहे. जुनी पेन्शन योजना हे नाव सातत्याने ऐकायला मिळत आहे. नक्की … Read more

Sanjay Raut | “औरंगाबादचे नामांतर करण्याची हिंमत त्यांच्यात नाही”; राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut | मुंबई : राज्यात काही शहरांच्या नामांतरावरुन मोठं राजकारण झालं. त्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये टीका-टिपण्णीही झाली. उस्मानाबाद शहराचे धाराशीव नामकरण करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी … Read more