Ambadas Danve | राज्यातील दंगलींना राज्य शासन जबाबदार?; अंबादास दानवे यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र
Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: अकोला आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये झालेल्या दंगलींवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र दंगली प्रकरणासाठी अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला दोषी ठरवलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक या घटना घडवल्या […]