Rashtriya Swayamsevak Sangh | राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला- कॉँग्रेस

Rashtriya Swayamsevak Sangh | टीम महाराष्ट्र देशा: अलीकडेच कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपला पराभूत केलं. त्यानंतर आता 24 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अशात मंत्री प्रियांक खर्गे यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकमध्ये राजकारण तापलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याच्या प्रियंक खर्गे यांच्या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. हिम्मत असेल तर RSS … Read more

Rahul Gandhi | “भाजप सरकार भ्रष्ट सरकार, त्यांच्यावर टीका म्हणजे देशाचा अपमान नाही”- राहुल गांधी

Rahul Gandhi | बंगळुरु : काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये भाषण केले होते. त्यांच्या या भाषणावरुन भाजपने राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली होती. राहुल गांधींनी भाजपच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लंडनमधील वक्तव्य आणि अदानी प्रकरण याच दोन मुद्द्याचे पडसाद उमटत आहेत. या दरम्यान, राहुल गांधी … Read more

Rahul Gandhi | “राहुल गांधी मुलं जन्माला घालू शकत नाहीत म्हणूनच अविवाहित”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Rahul Gandhi | बंगळुरू : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका करताना विरोधकांनी त्यांच्या अविवाहित असण्यावरुन अनेकदा टीका केली आहे. राहुल गांधी विदेशातून भाजपवर सडकून टीका करताना दिसत आहे. यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता कर्नाटकमधील एका भाजप नेत्याने राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. Nalin Kumar Kateel … Read more

Ajit Pawar | “केंद्राला सर्वात जास्त पैसा महाराष्ट्रातूनच, मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चुनावी जुमला’”

Ajit Pawar | पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी १ फेब्रुवारी बुधवारी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा अर्थसंकल्पावरून मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “मोदी सरकारकडून नऊ राज्यांना डोळ्यासमोर ठेऊन … Read more

Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकारने बेळगावत…” ; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारला चॅलेंज

Sanjay Raut | मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पुढच्या महिन्यामध्ये लखनऊ येथे होणाऱ्या ग्लोबल इन्वेस्टर समिटसाठी मुंबईतील मोठ्या उद्योगपतींना आमंत्रण देण्यासाठी योगी मुंबईत आले आहे. दरम्यान, ते महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प उत्तर प्रदेशात जातील की काय अशी भावना व्यक्त केली जात आहे. कर्नाटक सरकारप्रमाणे उत्तर … Read more