Jitendra Awhad | मी घरं बांधून दिली तशी तुम्ही देणार का? इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर जितेंद्र आव्हाडांचा राज्य शासनाला खडा सवाल

Jitendra Awhad | मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळली (Irshalgad Landslide) आहे. या घटनेमध्ये अख्खी वस्ती मातीखाली दबली गेली आहे. या प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. When I was in government, I built houses for accident victims – Jitendra Awhad माध्यमांशी […]

Jitendra Awhad | हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग? जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला खडा सवाल

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: आज बुलढाण्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातामध्ये 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी देखील राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे. Is this samruddhi of prosperity or highway … Read more

Jitendra Awhad | “शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी…”; जितेंद्र आव्हाड यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Jitendra Awhad | ठाणे: पहिल्या पावसानंतर मुंबईमध्ये जागोजागी पाणी साचलं होतं. यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यानंतर आता या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) केली आहे. ट्विट … Read more

Shinde Group | मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का! शिंदे गटातील ‘या’ आमदाराची मातोश्रीला परतण्याची विनवणी

Shinde Group | मुंबई: शिवसेनेचे 40 आमदार फुटून शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार पक्ष सोडणार असल्याची माहिती मिळाली आहे. Shinde group MLA’s request to return to Matoshree खासदार गजानन कीर्तिकर यांनी … Read more

Jitendra Awhad | नोटबंदीवरून जितेंद्र आव्हाडांची ट्विट करत केंद्र सरकारवर टीका ; म्हणाले…

Jitendra Awhad | मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) 19 मे ला घेतलेल्या दोन हजारांच्या नोटाबंदी बाबतच्या निर्णयावरून राजकीय वर्तुळात टीका- टिप्पणी सुरू आहेत. विरोधकांकडून देखील याबाबत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत नोटबंदीवरून केंद्र सरकारवर (Central Government) टीकास्त्र सोडलं आहे. काय म्हणाले … Read more

Jitendra Awhad | शरद पवारांना ड्राम्याची गरज नाही; जितेंद्र आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Jitendra Awhad | मुंबई : काल (18 मे) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) हे पुणे दौऱ्यावर होते. पुण्यात महाराष्ट्र भाजप (BJP) कार्यकारिणीची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह महाराष्ट्र भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी आणि मंत्री। देखील उपस्थित होते. दरम्यान  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राजीनाम्यावर … Read more

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचं राहुल नार्वेकरांवर टीकास्त्र ; म्हणाले …

Jitendra Awhad | मुंबई : सध्या सर्वांचं लक्ष 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाकडे लागलं आहे. याबाबत राजकीय वर्तुळात टीका- टिप्पणी देखील सुरू आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar) यांनी याबाबत वेगवेगळे मुद्धे देखील उपस्थित केले आहे. याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका केली. तर आता यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी […]

Jitendra Awhad | “प्रभू हनुमानाला ही गोष्ट आवडलेली…”; कर्नाटक निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर घणाघात

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. अशात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही कर्नाटक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत भाजपवर टीकास्त्र चालवलं आहे. जितेंद्र आव्हाड यांचा […]

Devendra Fadnavis | “आव्हाडांवर कारवाई केली जाईल…” ; जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात वादविवाद सुरू आहे. काही ठिकाणी या चित्रपटाचं समर्थन केलं जात आहे. तर काही ठिकाणी या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या चित्रपटाबद्दल खळबळ जनक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

The Kerala Story | ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या निर्मात्याला भर चौकात फाशी द्या; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच वादग्रस्त विधान

The Kerala Story | ठाणे: ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तर मध्यप्रदेशनंतर आता उत्तर प्रदेशमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशात […]

Jitendra Awhad | शरद पवारांनी राजीनामा माघारी घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया ; म्हणाले …

Jitendra Awhad | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी काल ( 5 मे) अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा माघारी घेतला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP) नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळतं आहे. त्याआधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. पण काल सकाळी निवड समितीच्या बैठक देखील पार पडली त्यामध्ये पवार साहेबांनी […]

Aditya Thackeray | “इथे जात, धर्म, प्रांताचे मतभेद नाहीत. सर्व संविधानाचे रक्षक आहेत” : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | मुंबई : बीकेसी मैदानात आज ( 1मे) ला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेला मविआचे अनेक नेते उपस्थित आहेत. अजित पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, सुनील प्रभू, सुषमा अंधारे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित आहेत. तर आदित्य ठाकरे( Aditya Thackeray ) यांनी आपल्या […]

Love Jihad | “लव्ह जिहादची कोणतीच गोष्ट अस्तित्वात नाही”; अबू आझमींच्या वक्तव्यानं विधानसभेत गदारोळ

Love Jihad | Abu Azmi | मुंबई: राजकीय वर्तुळात सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षावर टीकेचे बाण सोडत असतात. हे फार काही नवीन नाही. अशातच आता पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. सद्या महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रताप लोढा यांनी “१ लाखांहून अधिक लव्ह जिहादची प्रकरणे झाली”, असल्याचे सांगितले. यावरून … Read more

Love Jihad | “लव्ह जिहादची कोणतीच गोष्ट अस्तित्वात नाही”; अबू आझमींच्या वक्तव्यानं विधानसभेत गदारोळ

Love Jihad | Abu Azmi | मुंबई: राजकीय वर्तुळात सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षावर टीकेचे बाण सोडत असतात. हे फार काही नवीन नाही. अशातच आता पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. सद्या महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रताप लोढा यांनी “१ लाखांहून अधिक लव्ह जिहादची प्रकरणे झाली”, असल्याचे सांगितले. यावरून … Read more

Sushma Andhare | “त्यांच्यावर झालेला हल्ला निंदणीय…”; संदीप देशपांडेंच्या हल्ल्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

Sushma Andhare | मुंबई : राजकारणात काय घडेल. काय बिघडेल हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेना उपविभागप्रमुख नेत्याची ठाण्यात हत्या झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली. आज (ता.3 मार्च) दिवशी मनसे नेते संदीप देशपांडेंना शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करताना मारहाण झाली. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी … Read more