Raju Shetty | “सेंद्रिय शेतीचं नुसतं तुणतुणं वाजवलं”; अर्थसंकल्पाबाबत राजू शेट्टी मोदी सरकारवर संतापले

Raju Shetty | कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी अर्थसंकल्प सादर केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाकडून साफ निराशा झाल्याचं म्हटलं आहे. या देशातील केवळ 4% लोकांनाच हमीभाव मिळतो. शेतीसाठी सरकार करतंय काय? भरड धान्य शेतकऱ्याला परवडत का? सरकारने फक्त सेंद्रिय शेतीचे तुणतुणं वाजवले, … Read more