Uddhav Thackeray | “… परंतु ही राजकारण्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे”; इर्शाळवाडी दुर्घटनेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray | रायगड: दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील इर्शाळवाडी वस्तीवर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 98 लोकांना वाचवण्यात यश मिळाले आहे. या ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरूच आहे. अशात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज घटनास्थळी दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना […]