Uddhav Thackeray | मोदी-शाहांची हुकूमशाही विरोधकांचा छळ करते; ठाकरे गटाची टीका

Uddhav Thackeray 1 Uddhav Thackeray | मोदी-शाहांची हुकूमशाही विरोधकांचा छळ करते; ठाकरे गटाची टीका

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: देशातील पाच राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी विरोधकांसह सत्ताधारी देखील जोरदार तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आजचा सामना अग्रलेखात भाष्य केलं आहे. या मुद्द्यावर भाष्य करत असताना ठाकरे गटानं मोदी सरकारवर खोचक शब्द टीका केली आहे. ईडी धाडी घालून भाजप विरोधकांना तुरुंगात टाकत आहे. […]

Uddhav Thackeray | आपली अर्थव्यवस्था म्हणजे मोदी राजवटीतील ‘दमलेल्या’ रुपयाची कहाणी; ठाकरे गटाची टीका

Uddhav Thackeray jpg Uddhav Thackeray | आपली अर्थव्यवस्था म्हणजे मोदी राजवटीतील 'दमलेल्या' रुपयाची कहाणी; ठाकरे गटाची टीका

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: देशाच्या राजकारणात दररोज काही ना काही नवीन घडामोडी घडत असतात. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात देशाच्या अर्थव्यवस्थेवरून ठाकरे गटानं मोदी सरकारवर खोचक शब्द टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनच्या दिशेने धावत असल्याचे दावे पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष उठताबसता करीत असतो. मग बेरोजगारी […]

Uddhav Thackeray | बेरीज, कूटनीती व किरकोळ गोष्टी…दोन वांझ भाषणे; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात दररोज नवीन घडामोडी घडत आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीवर आजच्या सामना अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. त्याचबरोबर या अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटना पुन्हा एकदा शिंदे-फडणवीसांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या व्यभिचार करणाऱ्यांच्या संगतीत आहे, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. […]

Uddhav Thackeray | ‘कलंक’ मतीचा झडो; ठाकरे गटाचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई: सध्या ‘कलंक’ या शब्दावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ‘नागपूरला लागलेला कलंक’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली. याच प्रकरणावर […]

Uddhav Thackeray | अध्यक्ष महोदय…हम करे सो ‘समान’ कायदा; ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई: ठाकरे गटानं पुन्हा एकदा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर या अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं 16 अपात्र आमदारांचा मुद्दा उचलून धरला आहे. पंतप्रधान मोदी भोपळात समान नागरी कायद्याचा गोपाळा करत आहे, पण त्यांचा समान नागरी कायदा म्हणजे एक प्रकारे हम करे सो समान कायदा असाच आहे, असं या … Read more

Eknath Shinde | पहिल्याच पावसात सरकार वाहून गेले; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

Eknath Shinde | मुंबई: शनिवारी (24 जून) मुंबईत पहिल्या पावसाने हजेरी लावली. पहिल्या पावसानंतर मुंबईत जागोजागी पाणी साचलं होतं. त्यामुळे मुंबईकरांकडून पहिल्यांदाच याबद्दल संताप व्यक्त केला गेला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. “शनिवारच्या पहिल्या पावसात सरकार वाहून गेले आहे. अजून … Read more

Uddhav Thackeray | “मोदींना लहर आली म्हणून दोन हजार रुपयाची नोट..”; ठाकरे गटाचं मोदींवर टीकास्त्र

Uddhav Thackeray | मुंबई: भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोदी सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. नोटबंदीचा निर्णय राजकीय असून दोन हजारांची नोटबंदी ही लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली घंटा आहे, अशी टीका ठाकरे गटाने सामना अग्रलेखाचे माध्यमातून केली आहे. सामना अग्रलेखाच्या (Samana Editorial) माध्यमातून मोदी सरकारवर … Read more

Samana Editorial | “खोक्यांच्या बदल्यात सरकार स्थापन…”; सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर हल्लाबोल

Samana Editorial | मुंबई: राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. ठाकरे गटात पदे विकली जातात, असा आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या माध्यमातून राज्य शासनावर प्रहार करण्यात आला आहे. राज्यातील मिंधे-फडणवीस सरकार घटनाबाह्य आहे, असा आरोप सामना अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. “जेथे ‘खोक्यांच्या बदल्यात सरकार’ … Read more

Samana Editorial | “स्वतःला हिंदुत्ववादी वगैरे म्हणून घेणाऱ्या…”; सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र

Samana Editorial | मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात झालेल्या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये काही मुस्लिम व्यक्ती प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात आहे. तर त्याचवेळी ते त्यांच्या  कित्येक वर्ष जुन्या परंपरेनुसार देवाला धूप दाखवण्यासाठी आले होते असंही म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजप आणि गृहमंत्री देवेंद्र … Read more

Samana Editorial | “मुख्यमंत्री शिंदे वाऱ्यावर तर गृहमंत्री फडणवीस…”; सामना अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र

Samana Editorial | मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकार सोबतच मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रामध्ये मिंधे सरकार आल्यापासून दंगलीचे प्रमाण वाढत चालले आहे, असा गंभीर आरोप सामना अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ठाकरे गटाने […]

Karnataka Election | “कर्नाटकमध्ये विजय मिळाला असता तर श्रेय मोदींनी…” ; सामना अग्रलेखातून भाजपवर खोचक टीका

Karnataka Election | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपची चांगलीच पीछेहाट झाली आहे. या पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र चालवण्यात आलं आहे. आगामी काळामध्ये गुजरात आणि उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये भाजपची सत्ता राहणार नसल्याचं, या अग्रलेखातून म्हटलं आहे. त्याचबरोबर भाजपच्या पराभवाचे खापर नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय नेत्यांवर फोडलं असल्याचा […]

Sharad Pawar | पृथ्वीराज चव्हाणांचे काँग्रेसमध्ये स्थान काय? शरद पवारांनी चव्हाणांना सुनावलं

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. सामना अग्रलेखात नमूद केलेल्या मुद्द्यांवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा प्लॅन बी सुरू आहे, असं […]

Samana Editorial | गुजरातमधून 40 हजार मुली कुठे गायब झाल्या? सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपाला खडा सवाल

Samana Editorial | मुंबई: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावरून देशात वादविवाद सुरू आहे. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. भाजपकडून हा प्रपोगंडा सुरू असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. अशात मागच्या पाच वर्षात गुजरातमधून तब्बल 40 हजार मुली बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. या सर्व […]

Sharad Pawar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपचा आदेश मान्य करावाच लागतो; शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सामना अग्रलेखात नमूद केलेल्या मुद्द्यांवर देखील शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्याचबरोबर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. भाजपमध्ये आदेश देण्याची पद्धत आहे. भाजपचा आलेला आदेश मुख्यमंत्री […]

Sharad Pawar | राष्ट्रवादी पक्षातील संजय राऊतांना काय माहित? शरद पवारांनी राऊतांना डिवचलं

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या विनंतीला मान देत राजीनामा मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. अशात शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र चालवलं आहे. भाजपला टीका […]