Eknath Shinde | ‘शेतकरी जगला तर राज्य जगेल’ अजित पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “हे सरकार….”

Eknath Shinde | मुंबई : राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) झाल्यामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी याच मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं आहे. Ajit Pawar Talk about Agriculture Crop And Unseasonal rain “शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. शेतकरी जगला तर राज्य जगेल. … Read more