Raosaheb Danve | “पहाटेचा शपथविधी हा अजित पवारांचाच स्वार्थीपणा”; रावसाहेब दानवेंची बोचरी टीका

Raosaheb Danve | पुणे : पुणे शहरात पिंपरी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यासाठी भाजप, महाविकास आघाडीचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ चिंचवडमध्ये आढावा बैठकीला हजेरी लावली होती. यावेळी दानवे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी घेतलेल्या पहाटेच्या … Read more

Sanjay Shirsat | “हे घडवून आणण्यात संजय राऊतच प्यादे”; फडणवीसांनंतर शिरसाटांचा गोप्यस्फोट

Sanjay Shirsat | मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करुनच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बरोबर सरकार स्थापन केलं होतं’, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केल्याने राज्यात मोठा राजकीय वाद उभा राहिला. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी … Read more

Sharad Pawar | “फडणवीसांचं महत्व वाढवावं असं मला वाटत नाही”; शरद पवारांची जहरी टीका

Sharad Pawar | पुणे : राज्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून मोठा गदारोळ सुरु आहे. ही शमलेली चर्चा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट करुन पुन्हा ताजी केली आहे. ‘शरद पवार यांना विचारूनच हा निर्णय झाल्याचं सांगतानाच मी अर्धीच गोष्ट सांगितली आहे’, असा सूचक इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. … Read more

Ajit Pawar | पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर आता अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | मुंबई : राज्यात 4 वर्षापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथविधी करुन सत्ता स्थापन केली होती. ते सरकार अवघ्या 72 तास टिकले होते. त्यानंतर महाविकास आघाडी निर्माण झाली आणि पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं. त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र … Read more

Sanjay Raut | “देशात अजूनही न्याय जिवंत, सत्याचाच विजय”; दोन्ही युक्तीवादानंतर राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. शिंदे आणि ठाकरे गटाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार? यावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या प्रकरणातील निकाल सर्वोच्च … Read more

Sanjay Raut | “औरंगाबादचे नामांतर करण्याची हिंमत त्यांच्यात नाही”; राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut | मुंबई : राज्यात काही शहरांच्या नामांतरावरुन मोठं राजकारण झालं. त्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये टीका-टिपण्णीही झाली. उस्मानाबाद शहराचे धाराशीव नामकरण करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी … Read more

Sanjay Raut | “शिवरायांनी गद्दारांचा कोथळा काढल्याचं शिकलात तरी…” संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Sanjay Raut | नाशिक : राज्यात गेल्या काही महिन्यात देव, साधूसंत आणि थोर महापुरुषांबाबत राज्यातील राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यं केली गेली. त्यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली. विरोधकांकडून टीका करण्यात आली. आंदोलने, निषेध केला गेला. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यभरात सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली … Read more

Nilesh Rane | “पवार कुटुंब नासक्या मेंदूचं”; निलेश राणेंची पवारांवर जहरी टीका

Nilesh Rane | मुंबई : राज्यात 4 वर्षापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथविधी करुन सत्ता स्थापन केली होती. ते सरकार अवघ्या 72 तास टिकले होते. त्यानंतर महाविकास आघाडी निर्माण झाली आणि पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं. त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र … Read more

MNS | “…म्हणून त्यांनी अजित पवारांना माघारी बोलवलं”; प्रकाश महाजनांची शरद पवारांवर बोचरी टीका

MNS | मुंबई : राज्यात 4 वर्षापुर्वी म्हणजेच 2019 साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. यावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. मनसचे नेते … Read more

Balasaheb Thorat | “तो शपथविधी शरद पवार यांना विचारून..”; पहाटेच्या शपथविधीवर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

Balasaheb Thorat | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर 2019 साली घेतलेल्या शपथविधीवरून पुन्हा एका राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करुनच हा शपथविधी झाला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावरून राजकारणात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. … Read more

Supriya Sule | फडणवीसांनी केलेल्या दाव्यावर आता सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यांना सध्या फक्त…”

Supriya Sule | मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या पहाटेचा शपथविधी, त्यात शरद पवार (Sharad Pawar) यांची भूमिका, महाविकास आघाडी सरकाकडून फडणवीस यांना अटक होण्याची भीती अशा अनेक विषयांनी राजकीय नेत्यांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

Sanjay Raut | “फडणवीस जगातले दहावे आश्चर्य”; संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका

Sanjay Raut | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 साली 72 तासांचं सरकार स्थापन केले होते. पण, ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच हे सरकार स्थापन केल्याचा’ खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत … Read more

Shivsena | “अजित पवार ‘त्या’ शपथविधीला दात न घासताच गेले होते, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून”

Shivsena | पुणे : राज्याच्या राजकारणात कधी कोणता मुद्द्यावरुन राजकारण गाजेल काही सांगता येत नाही. नोव्हेंबर 2019 मधील भल्या सकाळी झालेल्या शपथविधीची चर्चा इतकी रंगली आहे. की ती चर्चा आजही तितकीच ताजीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीने राज्याच्या राजकारणात मोठं चक्रीवादळ आलं आणि अचानकच 72 तासांचं … Read more

Chandrashekhar Bawankule | “हे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण”; प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बावनकुळेंचा पलटवार

Chandrashekhar Bawankule | मुंबई : बिगर भाजप सरकार आलं तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकू, असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 2004 मधील चारित्र्य समोर येऊ नये म्हणून बीबीसीने केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील डॉक्युमेंट्रीला विरोध करण्यात आला, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर सडकून टीका केली. प्रकाश … Read more

Sanjay Raut | “मोर्चा काढून भाजपने मोठी चूक केली, कारण…; राऊतांची मोर्चावरुन भाजपवर टीका

Sanjay Raut | मुंबई : सकल हिंदू समाजाने रविवारी मुंबईत ‘जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन केले होते. या मोर्चात भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यावरून विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील भाजपवर सडकून टीका केली आहे. “कालचा मोर्चा हा कुणाविरोधात होता … Read more