Sanjay Shirsat | बाळासाहेब ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना लाथ मारून घराबाहेर काढलं असतं – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: आज मुंबईमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आज जर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर त्यांनी आदित्य ठाकरेंना लाथ मारून घराबाहेर … Read more

Keshav Upadhye | संजय राऊतांनी बाळासाहेबांचं नाव असलेल्या महामार्गाला ‘शापित’ म्हणताना ‘जनाची नाही तर किमान मनाची’ ठेवायची – केशव उपाध्ये

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: आज समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं होतं. समृद्धी महामार्ग शापित महामार्ग झाला असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. राऊतांच्या या वक्तव्याला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं आहे. … Read more

Amol Mitkari | बाळासाहेब ठाकरेंना विसरलात? जनता माफ करेल असं वाटतं का? ‘त्या’ जाहिरातीवरून अमोल मिटकरींचा CM शिंदेंना सवाल

Amol Mitkari | टीम महाराष्ट्र देशा: अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘हे राज्य व्हावे सुराज्य ही जनतेची इच्छा’ ही जाहिरात अमोल मिटकरी यांनी शेअर केली आहे. या जाहिरातीवरूनच अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ‘हे राज्य व्हावे सुराज्य ही जनतेची इच्छा’ या जाहिरातीवर पंतप्रधान … Read more

Uday Samant | ठाकरे गटाकडून माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

Uday Samant | मुंबई: सध्या मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शाखा पडताना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या फोटोवर हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनपा अधिकाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणावरून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. The Thackeray group tried … Read more

Chitra Wagh | अनिल परबांची “रस्सी जल गई, पर बल नही गया !” – चित्रा वाघ

Chitra Wagh | मुंबई: मुंबईत शिवसेनेच्या शाखेवर कारवाई करत असताना बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) फोटोवर हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणावरून संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली आहे. या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अनिल परब (Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला आहे. पालिका अधिकारी मारहाण प्रकरणावरून चित्र वाघ … Read more

Sanjay Raut | बाळासाहेबांच्या फोटोला हातोडा मारण्याचे आदेश ‘वर्षा’वरून आले – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: सध्या मुंबईतील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. शाखा पाडताना बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) फोटोला हातोडा मारला गेल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, … Read more

Raj Thackeray | “शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण बाळासाहेबांना पेलेलं”; एकाला झेपला नाही, आता दुसऱ्याला तरी झेपेल का?

 Raj Thackeray | मुंबई :  सध्या महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करण्यात आलं आहे. हे सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंड केले आणि शिवसेनेचे दोन गट पडले. यावरून राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात शिवसेना फुटली तेव्हा खूप त्रास झाला, जो पक्ष लहानपणापासून पाहत आलोय. पाहतच नाही तर पक्ष अनुभवत आलोय. त्या पक्षाचं धनुष्यबाण आणि … Read more

Bhaskar Jadhav | “राष्ट्रवादी पक्ष सोडायला नको होता, भाजपची ऑफर आली तर…”; भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य

Bhaskar Jadhav | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी २००४ साली पक्ष सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत परत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर आता भास्कर जाधव यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. “माझ्या आयुष्यात शिवसेना कधी सोडेन असं … Read more

Shivsena | “बाळासाहेबांनी शिवसेना स्थापना केली, तेव्हा हे पाळण्यात लोळत होते”; ठाकरे गटाची शिंदेंवर जहरी टीका

Shivsena | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव (Sanjay Jadhav) अलीकडे चर्चेत आले आहेत. शिवसेनेत बंडखोरीवरून बंडू जाधवांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. “अडीच वर्षात कार्यकाळात आम्हाला सत्तेचा लाभ झाला नाही. उद्धव ठाकरेंनी पक्षसंघटनेकडे स्वत: लक्ष दिलं नाही. अन्य कोणाला अधिकारही दिले नाहीत. त्यामुळे आमच्यावर हा प्रसंग ओढावला”, … Read more

Keshav Upadhye | “नुसतंच माझे वडील, माझे आजोबा अन्…”; जलीलांचा तो व्हिडीओ शेअर करत भाजपची जहरी टीका

Keshav Upadhye | मुंबई : सध्या राज्याभरात धुलिवंदनाचं वातावरण आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे राजकीय नेतेमंडळींनीही या सणाचा आनंद लुटत आहेत. सण कोणताही असो नेतेमंडळी आपले राजकीय रंग दाखवल्याशिवाय राहत नाहीत. एकीडकडे धुलिवंदन साजरी होत आहे तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये टीका-टिपण्णी आरोप-प्रत्यारोपांची उधळण करत असल्याचं पहायला मिळत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी … Read more

Gulabrao Patil | “बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील आहेत मान्यय पण…”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर गुलाबरांचं वक्तव्य

Gulabrao Patil | मुंबई : खेडमधील एका सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेच “हे ढेकूण चिरडायला गोळीबाराची गरज नाही. तुमचे एक बोट मतदानाच्या दिवशी यांना संपवेल,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यांच्या या टीकेला आता  शिंदे गटाचे नेते, आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Gulabrao … Read more

Yogesh Kadam | “बाळासाहेब ठाकरेंना ‘७५ वर्षांचा म्हातारा’ म्हणणाऱ्याला सुषमा अंधारेंना तुम्ही…”- योगेश कदम

Yogesh Kadam | मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फुटीचे राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले आहेत. सेना फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्यावर टीका केली होती त्यांच्या टीकेला आता योगेश कदमांनी प्रत्युत्तर दिलं आहे. Sushma Andhare Comment … Read more

Ramdas Kadam | “हा तर चिपळूनचा लांडगा”; भास्कर जाधवांच्या ‘त्या’ टीकेला रामदास कदमांचं प्रत्युत्तर

Ramdas Kadam | खेड : शिवसेना फुटीनंतर राज्याच्या राजकाणात मोठा बदल झाल्याचं पहायला मिळालं आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान कलगितुरा रंगला. दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर टीका-टिपण्णी करत ताशेरे ओढताना पहायला मिळतात. सध्याच्या राजकारणात राजकीय टीका करत असताना राजकारणाचा तोल ढासळल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अनेक नेते टीका करताना खालच्या पातळीची भाषा वापरत असतात. … Read more

Imtiyaz Jaleel | “आम्ही औरंगाबाद नामांतराला विरोध केला आणि भविष्यातही करत राहणार”

Imtiyaz Jaleel | मुंबई : महाराष्ट्र   सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच एमआयएमने या नामांतरास विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली आहे. “आमचा विरोध फक्त नामांतराला” “नामांतराला आमचा सुरुवातीपासूनच … Read more

Sanjay Shirsat | “आमच्याकडे आणखी काही मुघल, निजाम बाकी, ते औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन..”

Sanjay Shirsat | मुंबई : राज्य सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच एमआयएमने या नामांतरास विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली आहे. यावर शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खासदार … Read more