Nikhil Wagle | नवाब मलिक अजितदादांसोबत गेले तर ताबडतोब जामिनावर सुटतील – निखिल वागळे

Nikhil Wagle | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आर्थिक घोटाळा प्रकरणावरून तुरुंगात आहे. नवाब मलिक यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. आज (13 जुलै) मुंबई हायकोर्टानं त्यांचा हा जामीन फेटाळला आहे. वैद्यकीय कारणास्तव आपल्याला जामीन मिळावा, अशी मागणी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी जामीन अर्जातून […]

Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू … Read more

Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रधारक असलेले इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू … Read more

Sanjay Raut | “औरंगाबादचे नामांतर करण्याची हिंमत त्यांच्यात नाही”; राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut | मुंबई : राज्यात काही शहरांच्या नामांतरावरुन मोठं राजकारण झालं. त्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये टीका-टिपण्णीही झाली. उस्मानाबाद शहराचे धाराशीव नामकरण करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी … Read more