Sanjay Raut | “… म्हणून केंद्र सरकार मणिपूरकडे लक्ष देत नाही”; संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात

Sanjay Raut | मुंबई: मणिपूर राज्यामध्ये गेल्या तीन महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. माणिपूरची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली असून या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. अशात काही दिवसांपूर्वी मणिपूरचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये काही लोक महिलांवर अत्याचार करताना दिसले होते. या व्हिडिओनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं […]

Prakash Ambedkar | “सरकारला आम्ही मागेही इशारा दिला होता आज पुन्हा देतोय…”; मणिपूर प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया

Prakash Ambedkar | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय दंगली होत आहे. या राज्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अशात कालपासून मणिपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मणिपूरमध्ये […]

Sharad Pawar | माणुसकी शिवाय तुमचा गौरव व्यर्थ आहे; मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर घणाघात

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूरची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. कारण गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय दंगली घडत आहे. यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. घटनेवरून शरद पवारांनी केंद्र सरकारला चांगलंच सुनावलं आहे. मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली […]

Sanjay Raut | केंद्र सरकारनं पाकिस्तानला दम देण्यापेक्षा चीनला दम घ्यावा – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. पंतप्रधान मोदींनी पेटलेल्या मणिपूरला शांत करणं गरजेचं आहे. मणिपूरमध्ये लिबिया सिरियासारखी परिस्थिती निर्माण झाली  असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. China is involved in the violence in Manipur – Sanjay Raut संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मिळालेल्या … Read more

PM Kisan Yojana | ‘या’ तारखेला मिळणार शेतकऱ्यांना प्रत्येकी 4000 रुपये

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील जवळपास 73 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र, तब्बल 16 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं बोललं जात … Read more

Micron Investment | तरुणांना मिळणार नव्या रोजगाराच्या संधी! केंद्र सरकारकडून सुमारे 300 कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी

Micron Investment | नवी दिल्ली: देशामध्ये तरुणांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. कारण केंद्र सरकारने सुमारे 300 कोटी रुपयांच्या एका प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मायक्रॉन या सेमीकंडक्टर कंपनीला केंद्र सरकारने भारतात विस्तार करण्यासाठी परवानगी दिली आहे. ही अमेरिकन कंपनी भारतात मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकन कंपनी मायक्रॉन (Micron Investment) भारतामध्ये तब्बल … Read more

Sanjay Raut | “मला फडणवीसांची कीव येते, देवाने त्यांना…”; संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र चालवत असतात. आज माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मला दया येते. देवानं लवकरच त्यांना या संकटातून सोडवावं, असा खोचक टोला राऊतांनी आणि फडणवीसांना लगावला आहे. Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis माध्यमांशी … Read more

RBI Governor Shaktikant Das | …म्हणून दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढल्यात आल्या; RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची प्रतिक्रिया

Shaktikant Das | नवी दिल्ली : 19 मे ला भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) दोन हजार रूपयांच्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात देखील केंद्रसरकरच्या ( Central Goverment) या निर्णयावर टीका- टिप्पणी सुरू झाली. 2016 मध्ये देखील नोटबंदीबाबत असाच निर्णय घेण्यात आल्याने सर्वांची तारांबळ उडाली होती. परंतु आता सरकारने नोटा बदलण्यासाठी काही कालावधी … Read more

Jitendra Awhad | नोटबंदीवरून जितेंद्र आव्हाडांची ट्विट करत केंद्र सरकारवर टीका ; म्हणाले…

Jitendra Awhad | मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) 19 मे ला घेतलेल्या दोन हजारांच्या नोटाबंदी बाबतच्या निर्णयावरून राजकीय वर्तुळात टीका- टिप्पणी सुरू आहेत. विरोधकांकडून देखील याबाबत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत नोटबंदीवरून केंद्र सरकारवर (Central Government) टीकास्त्र सोडलं आहे. काय म्हणाले … Read more

Raj Thackeray | “हे निर्णय देशाला…”; नोटबंदीवर राज ठाकरेंची सडकून टीका

Raj Thackeray | नाशिक: भारतीय रिझर्व बँक (RBI) ने दोन हजार रुपयांच्या नोटवरबंदी घातली आहे. ही बंदी घालताना नोटा बदलण्यासाठी सरकारकडून सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. नोटबंदी प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकारचे हे निर्णय देशाला परवडणारे नसतात, अशा खोचक शब्दात राज ठाकरे यांनी टीकास्त्र चालवलं आहे. राज … Read more

Nana Patole | “राज्यात ट्रोलिंगसाठी भाड्याचे टट्टू सत्ताधाऱ्यांनी बसवलेत”; सरन्यायाधिशांना ट्रोल करण्यावर नाना पटोलेंची जहरी टीका

Nana Patole | मुंबई : सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी  काल (१६ मार्च) संपली आहे. यावेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सत्ताधाऱ्यांच्या वकिलांना काही प्रश्न विचारले. त्यानंतर सरन्यायाधीश सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर आणि भाजप जहरी टीका केली आहे. … Read more

Imtiyaz Jaleel | “आम्ही औरंगाबाद नामांतराला विरोध केला आणि भविष्यातही करत राहणार”

Imtiyaz Jaleel | मुंबई : महाराष्ट्र   सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच एमआयएमने या नामांतरास विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली आहे. “आमचा विरोध फक्त नामांतराला” “नामांतराला आमचा सुरुवातीपासूनच … Read more

Sanjay Shirsat | “आमच्याकडे आणखी काही मुघल, निजाम बाकी, ते औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन..”

Sanjay Shirsat | मुंबई : राज्य सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच एमआयएमने या नामांतरास विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली आहे. यावर शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खासदार … Read more

Big Breaking | केंद्राची नामांतराला परवानगी; औरंगाबाद झालं ‘छत्रपती संभाजीनगर’ अन्…

Big Breaking | मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरुन मागील काही वर्षांपासून राजकारण सुरू आहे. नव्वदीच्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला ‘संभाजीनगर’ असे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून कायमच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणून केला जातो. तर, उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा केला जातो. हिंदुत्ववादी संघटनांनीदेखील नामांतराची मागणी केली जात होती. मुघल साम्राज्याचा बादशाह … Read more

Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: केंद्र शासनासोबत नोकरी करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 577 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना दिनांक 17 मार्च … Read more