Sanjay Raut | “… म्हणून केंद्र सरकार मणिपूरकडे लक्ष देत नाही”; संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात
Sanjay Raut | मुंबई: मणिपूर राज्यामध्ये गेल्या तीन महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. माणिपूरची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली असून या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. अशात काही दिवसांपूर्वी मणिपूरचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये काही लोक महिलांवर अत्याचार करताना दिसले होते. या व्हिडिओनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं […]