Chandrashekhar Bawankule । राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागावी त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा : चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule । नागपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामूळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर काल पुण्यात राहुल गांधीन विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीतील जेष्ठ नेत्याच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटी होत असल्याच्या पाहायला मिळतं आहेत. आता … Read more