Kiren Rijiju | किरेन रिजिजू यांची कायदामंत्री पदावरून हकालपट्टी; न्यायव्यवस्थेत ढवळाढवळीचा आरोप !

Kiren Rijiju | नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ( BJP), महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. तर आज (18 मे) केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं मंत्रिमंडळ रचनेत मोठा बदल केला असून किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना केंद्रीय कायदामंत्री पदावरून हटवण्यात आलं आहे. तर किरेन रिजिजू यांच्याकडे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी … Read more

Ajit Pawar | “या” ट्विटनंतर अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पुर्णविराम

Ajit Pawar | मुंबई : काल (13 मे) कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसला ( Congress) बहुमत मिळवत भाजपचा पराभव केला आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे. यामुळे भाजपची (BJP) खिल्ली उडवली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार […]

Karnataka Election Result | कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा कल काँग्रेसच्या बाजूने, नाना पटोलेंची प्रतिक्रिया ; म्हणाले…

Karanatka Election Result | मुंबई : आज (13मे) सकाळपासून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर मीडिया रिपोर्ट नुसार सध्या काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजप आणि जेडीएसला अपेक्षित अशी आघाडी मिळत नसल्याचं पाहायला मिळतं आहे. यामुळे सर्वत्र एकच चर्चा होता पाहायला मिळते ती म्हणजे काँग्रेस बाजी मारणार. यावर आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]

Uddhav Thackeray | “… तोपर्यंत राज्यपाल पद रद्द करावं”; उद्धव ठाकरेंची मागणी

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे गेल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. याबद्दल प्रतिक्रिया देत असताना उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर हल्ला चढवला आहे. सत्ता संघर्ष सुरू असताना राज्यपालाची वागणूक घृणास्पद होती, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज्यपालांवर टीकास्त्र चालवलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सुरू असताना […]

Maharashtra Political Crisis | …म्हणून उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेबद्दल बोलू नये; माधव भंडारींची ठाकरेंवर टीका

Madhav Bhandari |अहमदनगर : काल (11मे ) महाराष्ट्राच्या राज्याच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल सर्वोच्च न्यायालयाने वाचून दाखवला आहे. यामध्ये कोर्टाकडून अनेक मुद्धे मांडले असून 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. लवकरात- लवकर अध्यक्षांनी याबाबत निर्णय घ्यावा असं देखील कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. निकालानंतर सत्ताधारी, विरोधी पक्षाकडून अनेक प्रतिक्रिया देण्यात आल्या. तर […]

Sharad Pawar | देशातल्या विरोधकांचं नेतृत्व करणार शरद पवार; नितीश कुमार म्हणतात…

Sharad Pawar | मुंबई: जनता दल युनायटेड पक्षाचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद झाली. देशातील विरोधकांनी एकत्र राहिलं […]

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंकडे राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टीकास्त्र

Eknath Shinde | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शिंदे-फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निकालावर आम्ही समाधानी आहोत, असं फडणवीस म्हणाले आहे. हा विजय लोकशाहीचा आणि लोकमतचा आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. लोकशाहीमध्ये अंकांना जास्त महत्त्व असतं, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही कायद्याला […]

Chitra Wagh | कावळा कोण आणि कोकिळा कोण? हे सिद्ध झालं; कोर्टाच्या निकालानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Chitra Wagh | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळालेला असून ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर ट्विट करत चित्रा […]

Devendra Fadnavis | “…तेव्हा उद्धव ठाकरेंची नैतिकता कुठे होती?”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळालेला असून ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी […]

Devendra Fadnavis | माविआच्या मनसुब्यांवर पूर्णपणे पाणी फिरलं; सत्ता संघर्षाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळालेला असून उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार […]

Uddhav Thackeray | “माझी लढाई जनतेसाठी”; सत्ता संघर्षाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळालेला असून उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत भर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद […]

Maharashtra Political Crisis | पक्ष आणि पक्षचिन्ह शिंदेंकडेच ; सुप्रीम कोर्टांचा मोठा निर्णय

Supreme Court Result | आज सुप्रिम कोर्टाने घेतला निर्णय महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक निर्णय मानला जातोय. संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं होत. तर आताच सुप्रीम कोर्टाकडून याबाबत निकाल देण्यात आला आहे. हा निकाल जनतेला देखील लाइव्ह पाहण्यात आला. दरम्यान सुप्रीम कोर्टाकडून या निकालासंदर्भात काही मुद्धे मांडण्यात आले आहे की, आम्हीच खरी शिवसेना असा दावा कोणी […]

Sanjay Raut | एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलासा मिळालेला असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर संजय […]

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला मोठा धक्का! भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर – सुप्रीम कोर्ट

Shivsena Case | नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने वाचायला सुरुवात केली आहे. अध्यक्षांच्या अधिकाराचा प्रकरण 7 न्यायमूर्ती यांच्या पिठाकडे देण्यात आला आहे. शिंदे गटाचे भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीरपणे झाली  असल्याची सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. महत्वाच्या बातम्या Maharashtra Political Crisis | सरकार कोसळण्याच्या भीतीने […]

Maharashtra Political Crisis | सरकार कोसळण्याच्या भीतीने चार दिवसात घेतले 212 शासन निर्णय

Shivseva Case | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल काही वेळात जाहीर केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशात शासन निर्णय संकेतस्थळावर आज एकाच दिवसात तब्बल 40 GR म्हणजेच शासन निर्णय घेतल्या गेल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. यानंतर सरकार कोसळण्याच्या भीतीने कामाचा वेग वाढला आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला […]