Samana Editorial | “मुख्यमंत्री शिंदे वाऱ्यावर तर गृहमंत्री फडणवीस…”; सामना अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र

Samana Editorial | मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकार सोबतच मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रामध्ये मिंधे सरकार आल्यापासून दंगलीचे प्रमाण वाढत चालले आहे, असा गंभीर आरोप सामना अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ठाकरे गटाने […]