“आम्ही कोणाकडे मत मागायला गेलो नाही पण…”, एमआयएमच्या निर्णयानंतर नाना पटोलेंचे मोठे वक्तव्य
मुंबई : राज्यसभेची निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांच्याही प्रतिष्ठेची बनली आहे. यासाठी दोघेही मताची जुळवाजुळव करत आहेत. राज्यात एमआयएमचे दोन आमदार आहेत. यानंतर आज औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत मोठी माहिती दिली आहे.…
Read More...
Read More...