Raj Thackeray | “महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवरील दर्गे हटवले…”; राज ठाकरेंचा पुढचा मुद्दा

Raj Thackeray | नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना राज ठाकरे यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांवरील दर्गे हटवले पाहिजे, असा मुद्दा राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. माध्यमांशी संवाद साधत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “महाराष्ट्रातील … Read more

Sanjay Raut | “कुणाचा पोपट उडतोय…”; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

Sanjay Raut | मुंबई: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल दिल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) खोचक टीका केली होती. पोपट मेला आहे, पण उद्धव ठाकरेंना हे कोणी सांगत नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

Ajit Pawar | मविआ नेत्यांकडून अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

Ajit Pawar | सोलापूर: सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशात माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी अजित पवारांवर टीकास्त्र चालवलं आहे. गेल्या सहा महिन्यापासून अजित पवारांचा भाजपशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. उलट महाविकास आघाडीतील नेतेच अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. […]

Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब लढवय्ये तर उद्धव ठाकरे रडोबा आहे; चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Chandrashekhar Bawankule | मुंबई: सत्ता संघर्षाच्या निकालानंतर प्रतिक्रिया देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना नैतिकता शोभत नाही, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करत बावनकुळे म्हणाले, “बाळासाहेब लढवय्ये होते. […]

Nitesh Rane | संजय राऊतांना अजून अक्कलदाड आली नाही; नितेश राणेंचं संजय राऊतांवर टीकास्त्र

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यात राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. या निर्णयानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं होतं. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत नितेश राणेंनी राऊतांवर घणाघात केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नितेश […]

Ajit Pawar | सरकारला कुणी रोखलं? ‘त्या’ घटनेवरून अजित पवारांनी उपस्थित केला प्रश्न

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. अजित पवार भाजपामध्ये प्रवेश करणार यामुळे सर्वांचं लक्ष पवारांकडे होतं. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलत असताना पवारांनी शिंदे सरकारवर सडकावून टीका केली आहे. शासनाच्या वतीने नवी मुंबईतल्या खारघर […]

Ajit Pawar | जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत – अजित पवार

Ajit Pawar | मुंबई: सध्या राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीने आगामी लोकसभा -विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एकच खळबळ रंगली होती की, राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार यामुळे सर्वांचं लक्ष अजित पवार यांच्याकडे लागलं आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या […]