Raj Thackeray | “समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असताना आपण मोर्चाच्या राजकारणात रमणार आहोत की…”; मनसेची ठाकरे गटावर टीका

Raj Thackeray | मुंबई: समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 25 हून अधिक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकीकडे हा अपघात झाला असताना दुसरीकडे मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबईमध्ये आज राज्य सरकारविरुद्ध ठाकरे गटाकडून धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep … Read more

Raj Thackeray | भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे न पटणार आहे; मनसे नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 चं (ODI World Cup Tournament 2023) वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यावरून मनसे नेत्यांनं संताप व्यक्त केला आहे. Uddhav Thackeray group has left Hindutva – Sandeep Deshpande मनसे नेते संदीप … Read more

Sandeep Deshpande | “मज्जा आहे बाबा एका माणसाची आता पंतप्रधान..”; संदीप देशपांडेंच्या ठाकरेंना खोचक शुभेच्छा

Sandeep Deshpande | मुंबई : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करावा’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी … Read more

Sushma Andhare | “त्यांच्यावर झालेला हल्ला निंदणीय…”; संदीप देशपांडेंच्या हल्ल्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

Sushma Andhare | मुंबई : राजकारणात काय घडेल. काय बिघडेल हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेना उपविभागप्रमुख नेत्याची ठाण्यात हत्या झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली. आज (ता.3 मार्च) दिवशी मनसे नेते संदीप देशपांडेंना शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करताना मारहाण झाली. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी … Read more

MNS | “जर हिंमत असेल तर…”; आदित्य ठाकरेंना मनसे नेत्याचं ओपन चॅलेंज 

MNS | मुंबई : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. तेव्हापासूनच हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय. त्याचबरोबर ठाकरे गटाकडून राज्य सरकारवर वारंवार खोके सरकार अशी टीका केली जात आहे. यावर बोलताना मनसे नेते … Read more