Raj Thackeray | “समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असताना आपण मोर्चाच्या राजकारणात रमणार आहोत की…”; मनसेची ठाकरे गटावर टीका
Raj Thackeray | मुंबई: समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 25 हून अधिक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकीकडे हा अपघात झाला असताना दुसरीकडे मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबईमध्ये आज राज्य सरकारविरुद्ध ठाकरे गटाकडून धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep … Read more