लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात  सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी  ९ वाजेपर्यंत सरासरी ७.४५ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

वर्धा – ७.१८ टक्के

अकोला – ७.१७ टक्के

अमरावती -६.३४ टक्के

बुलढाणा – ६.६१ टक्के

हिंगोली – ७.२३ टक्के

नांदेड – ७.७३ टक्के

परभणी – ९.७२ टक्के

यवतमाळ – वाशिम – ७.२३ टक्के

0000