Browsing Category
Agriculture
“… अन्यथा तुमच्या वयाचा विचार न करता आम्ही शिवभक्त आपले धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार…
मुंबई : औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल…
Read More...
Read More...
मी कधीच शेतकऱ्यांची माफी मागणार नाही : कंगना राणौत
मथुरा : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यातच आपण कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, मात्र मी देशहितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा प्रचार करणार आहे, असं कंगनाने शनिवारी मथुरेत म्हटलंय. मथुरेत…
Read More...
Read More...
शेतकऱ्यांपुढे केंद्र झुकले, या आंदोलनाची जगभर दखल घेतली जाईल : छगन भुजबळ
मुंबई : नवे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केल्यानंतर विरोधी पक्षाकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं जात आहे. त्याचप्रमाणे, केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे. हा शेतकऱ्यांच्या अभूतपुर्व एकजुटीचा विजय असून या…
Read More...
Read More...
“झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, अखेर शेतकऱ्यांनी करून दाखवलं”
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 9 वाजता पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. यावेळी मोदींनी देशात नव्याने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यावर भाष्य केलं. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रानं विरोधकांचा विरोध डावलून…
Read More...
Read More...
“अखेर मोदी सरकार झुकलं, पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागत तीन कृषी कायदे घेतले मागे”
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 9 वाजता पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. यावेळी मोदींनी देशात नव्याने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यावर भाष्य केलं. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रानं विरोधकांचा विरोध डावलून…
Read More...
Read More...
सोमय्या म्हणाले, जरंडेश्वरचा मालक कोण ते सांगा?; अजित पवारांनी कुंडलीच मांडली
पुणे : काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कारखाना घोटाळा प्रकरणी थेट साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याला भेट दिली होती. जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांशी चर्चा केल्यानंतर सोमय्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री…
Read More...
Read More...
‘देशासाठी मोठा त्याग करणाऱ्या कुटुंबातील प्रियंकांचा गुन्हा काय?’
मुंबई : ‘लखीमपूर खेरी’ येथे उत्तर प्रदेशच्या मंत्रीपुत्राने 4 शेतकरी चिरडून मारले. “शेतकरी आंदोलन करीत असताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने भरधाव गाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसवून शेतकऱ्यांना ठार केले. त्यामुळे आंदोलक भडकले व…
Read More...
Read More...
“दोन आठवड्यात आंदोलनावर तोडगा काढा”; सुप्रीम कोर्टाची सरकारला ताकीद
नवी दिल्ली : कृषी कायदा पस झाल्यानंतर गेले कित्येक महिने शेतकरी आंदोलन सुरु आहे. मात्र अद्याप सरकारने यावर कोणताही तोडगा काढलेला नाही. यानंतर आता सर्वोच न्यायालयाने केंद्रसरकारला फटकारले आहे. सध्या दिल्ली उत्तर प्रदेश सीमेवर कृषी…
Read More...
Read More...
असं काय झालं अद्वैत दादरकरला? की चक्क त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटचं केलं बंद
मुंबई : 'अग्गंबाई सूनबाई' फेम अभिनेता अद्वैत दादरकर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. मात्र अद्वैतने आता त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केलं आहे. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे अद्वैतने अचानक असा निर्णय का…
Read More...
Read More...
‘रोहित पवारांनी आता अखिल विश्वाला विविध विषयांवर ज्ञान पाजळण्याचे काम बंद करावे’
मुंबई : कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या काळात शेतकऱ्यांचे तसेच शेतीशी निगडीत अनेक व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत ना राज्य सरकारकडून दिली जात आहे ना केंद्र सरकार कडून ठोस मदत दिली जात आहे.…
Read More...
Read More...