Vijay Wadettiwar | सरकारमुळे परदेशी असलेले 50 ओबीसी विद्यार्थी संकटात – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar jpg Vijay Wadettiwar | सरकारमुळे परदेशी असलेले 50 ओबीसी विद्यार्थी संकटात - विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | नागपूर: राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू केलं. त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरताना दिसलं आहे. तर दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी परदेशात असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांवरून राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. […]

Aditya Thackeray | राज्यातील तरुण बेरोजगारीने त्रस्त अन् मिंधे-भाजप उद्योगधंदे परराज्यात पाठवू लागलेय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aditya Thackeray jpg Aditya Thackeray | राज्यातील तरुण बेरोजगारीने त्रस्त अन् मिंधे-भाजप उद्योगधंदे परराज्यात पाठवू लागलेय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशात शेतीशी संबंधित उद्योगधंद्यामध्ये बेरोजगारी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर इतर उद्योगधंद्यांमध्ये देखील बेरोजगारी वाढत असल्यामुळे महाराष्ट्रातील तरुण वर्ग त्रस्त आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर खोचक शब्दांत टीका केली […]

Manoj Jarange | आरक्षण थोडं लेट द्या, पण संपूर्ण मराठा समाजाला द्या – मनोज जरांगे

Manoj Jarange1 1 jpg Manoj Jarange | आरक्षण थोडं लेट द्या, पण संपूर्ण मराठा समाजाला द्या - मनोज जरांगे

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी धडपड करत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी जालना जिल्ह्यात उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या विनंतीवरून त्यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्यानंतर राज्य शासनाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे 2 […]

Nana Patole | राज्य सरकार सध्या हवेत असून खाली यायला तयार नाही – नाना पटोले

Nana Patole | मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. याआधी 18 जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील दिल्लीत होते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. सरकारच्या सध्या फक्त दिल्ली वाऱ्या सुरू असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. This government […]

Vijay Wadettiwar | देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्हीही टेरर नेते – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | नागपूर: सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्हीही टेरर नेते असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना विजय वडेट्टीवार (Vijay […]

Bacchu Kadu | सरकारला साथ देणार की नाही? बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

Bacchu Kadu | अमरावती: मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदार अस्वस्थ असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये राहायचं की नाही? याबाबत आमदार बच्चू कडू स्पष्टीकरण देणार होते. बच्चू कडूंचा निर्णय झालेला असून त्यांनी मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं […]

Sanjay Raut | काही लोक स्वतःहून गुलामी पत्करतात; संजय राऊतांचा अजित पवारांवर घणाघात

Sanjay Raut | मुंबई: राष्ट्रवादीत बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही आमदार राज्य सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्यासोबत आलेल्या 09 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडली. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे. Some people (Ajit Pawar) […]

Sanjay Raut | समृद्धी महामार्ग शापित मार्ग झाला – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 25 पेक्षा जास्त प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. समृद्धी महामार्ग शापित महामार्ग झाला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. The government has taken … Read more

Ajit Pawar | सरकारनं आता तरी गांभीर्यानं विचार करायला हवा; समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 25 हून अधिक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट करत या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला … Read more

Vijay Wadettiwar | सत्ता बदलानंतर राज्यातील ओबीसींवर पुन्हा अन्याय सुरू – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: ओबीसी आरक्षणावरून विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सत्ता बदलानंतर राज्यातील ओबीसींवर पुन्हा अन्याय सुरू झाला असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. OBC candidates are being treated unfairly – Vijay Wadettiwar विजय … Read more

PM Kisan Yojana | ‘या’ तारखेला मिळणार शेतकऱ्यांना प्रत्येकी 4000 रुपये

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील जवळपास 73 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र, तब्बल 16 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं बोललं जात … Read more

Nilesh Rane | कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; निलेश राणेंचा पवारांवर घणाघात

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सध्या औरंगजेबचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये अनेक ठिकाणी दंगली घडून आल्या आहेत. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यांच्या या टिकेला निलेश राणे यांनी प्रतिक्रिया … Read more

Nitesh Rane | कोल्हापूरमध्ये होणाऱ्या दंगलींमागं उध्दव ठाकरे मास्टरमाईंड? नितेश राणेंचा गंभीर आरोप

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: काल संपूर्ण राज्यात उत्साहात आणि जल्लोषात शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Sohala) साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापुरात मोर्चे काढण्यात आले आहे. कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. Is Uddhav Thackeray the mastermind … Read more

Sharad Pawar | “ED चा गैरवापर…”; शरद पवारांचं राज्य सरकारवर टीकास्त्र

Sharad Pawar | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आयएल अँड एफएस प्रकरणी ईडी चौकशी (ED inquiry) सुरू आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडी सारख्या तपास यंत्रणेचा गैरवापर कसा केला जातो हे याचे उदाहरण आहे, अशा खोचक शब्दात शरद पवारांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. … Read more

Samana Editorial | “खोक्यांच्या बदल्यात सरकार स्थापन…”; सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर हल्लाबोल

Samana Editorial | मुंबई: राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. ठाकरे गटात पदे विकली जातात, असा आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या माध्यमातून राज्य शासनावर प्रहार करण्यात आला आहे. राज्यातील मिंधे-फडणवीस सरकार घटनाबाह्य आहे, असा आरोप सामना अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. “जेथे ‘खोक्यांच्या बदल्यात सरकार’ … Read more