Vijay Wadettiwar | सरकारमुळे परदेशी असलेले 50 ओबीसी विद्यार्थी संकटात – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar jpg Vijay Wadettiwar | सरकारमुळे परदेशी असलेले 50 ओबीसी विद्यार्थी संकटात - विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | नागपूर: राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू केलं. त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरताना दिसलं आहे. तर दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी परदेशात असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांवरून राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. […]

Aditya Thackeray | राज्यातील तरुण बेरोजगारीने त्रस्त अन् मिंधे-भाजप उद्योगधंदे परराज्यात पाठवू लागलेय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aditya Thackeray jpg Aditya Thackeray | राज्यातील तरुण बेरोजगारीने त्रस्त अन् मिंधे-भाजप उद्योगधंदे परराज्यात पाठवू लागलेय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशात शेतीशी संबंधित उद्योगधंद्यामध्ये बेरोजगारी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर इतर उद्योगधंद्यांमध्ये देखील बेरोजगारी वाढत असल्यामुळे महाराष्ट्रातील तरुण वर्ग त्रस्त आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर खोचक शब्दांत टीका केली […]

Sanjay Raut | काही लोक स्वतःहून गुलामी पत्करतात; संजय राऊतांचा अजित पवारांवर घणाघात

Sanjay Raut | मुंबई: राष्ट्रवादीत बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही आमदार राज्य सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्यासोबत आलेल्या 09 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडली. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे. Some people (Ajit Pawar) […]

Ajit Pawar | सरकारनं आता तरी गांभीर्यानं विचार करायला हवा; समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 25 हून अधिक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट करत या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला … Read more

Ambadas Danve | “मुलींची बेपत्ता होण्याची संख्या…”; अंबादास दानवेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील 18 ते 25 वयोगटातील तरुणींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मार्च महिन्यामध्ये तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्या असल्याचं समोर आलं आहे. तर दररोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत असल्याची माहिती मिळाली आहे. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे … Read more

Ambadas Danve | राज्यातील दंगलींना राज्य शासन जबाबदार?; अंबादास दानवे यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: अकोला आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये झालेल्या दंगलींवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र दंगली प्रकरणासाठी अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला दोषी ठरवलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक या घटना घडवल्या […]

Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विभाग (Ministry of Fisheries Department) पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी … Read more