Ambadas Danve | राज्यातील दंगलींना राज्य शासन जबाबदार?; अंबादास दानवे यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: अकोला आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये झालेल्या दंगलींवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र दंगली प्रकरणासाठी अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला दोषी ठरवलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक या घटना घडवल्या […]

Chandrakant Khaire | महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दंगली म्हणजे भाजपचा लोकसभेचा प्लॅन; चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप

Chandrakant Khaire | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये ठिकठिकाणी दोन गटांमध्ये वाद होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरामध्ये दंगली झाल्याचं दिसून आलं  आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. राज्यातील घडणाऱ्या दंगली भाजपचा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन असल्याचं, चंद्रकांत खैरे […]