Sharad Pawar | राज्यात धार्मिक दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जातात; शरद पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

Sharad Pawar | छत्रपती संभाजीनगर: राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यामध्ये जाणीवपूर्वक धार्मिक दंगली घडून आणल्या जातात, असा गंभीर आरोप शरद पवारांनी राज्य सरकारवर केला आहे. Religious disputes are increasing in the country आज संभाजीनगर … Read more

Ambadas Danve | राज्यातील दंगलींना राज्य शासन जबाबदार?; अंबादास दानवे यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: अकोला आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये झालेल्या दंगलींवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र दंगली प्रकरणासाठी अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला दोषी ठरवलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक या घटना घडवल्या […]

Chandrakant Khaire | महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दंगली म्हणजे भाजपचा लोकसभेचा प्लॅन; चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप

Chandrakant Khaire | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये ठिकठिकाणी दोन गटांमध्ये वाद होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरामध्ये दंगली झाल्याचं दिसून आलं  आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. राज्यातील घडणाऱ्या दंगली भाजपचा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन असल्याचं, चंद्रकांत खैरे […]

Nitesh Rane | “उद्धव ठाकरेंनी मुंबईत दंगली भडकवण्यासाठी बैठक घेतली होती” ; नितेश राणेंचं खळबळजनक वक्तव्य

Nitesh Rane | मुंबई: नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे. 2004 साली उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुंबईत दंगली घडवून आणण्यासाठी मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीत दक्षिण मुंबई आणि चर्नी रोड येथील मुस्लिम फेरीवाल्यांवर हल्ले करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते, असा आरोप नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. राणेंच्या या वक्तव्यानंतर […]