‘बारामती आम्हीच जिंकू’ असा विश्वास असणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर अजित पवारांचे…
'या वेळेस बारामतीत कमळचं फुलणार' ,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. तसेच 'गेल्या निवडणुकीत ४२ जागा जिंकल्या होत्या यावेळेस ४३ जागा जिंकू आणि ४३ वी जागा ही बारामतीची असेल',असेही मुख्यमंत्री म्हणाले होते.…