Lokshahi – लोकशाही मुल्य अबाधित ठेवण्याची गरज

Lokshahi |  भारत जोडो यात्रेचा कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास पूर्ण झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुमारे पाच महिन्यांच्या या प्रवासाला भारत जोडो यात्रा असे नाव देण्यात आले. ही यात्रा आपले उद्दिष्ट साध्य करण्यात कितपत यशस्वी होते हे येणारा काळच ठरवेल, पण या यात्रेने खुद्द राहुल गांधींच्या प्रतिमेला अनेक आयाम जोडले आहेत यात … Read more