लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.८३ टक्के मतदान
मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८३ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे : वर्धा – १८.३५ टक्के अकोला -१७.३७ टक्के अमरावती – १७.७३ टक्के बुलढाणा – १७.९२ टक्के हिंगोली … Read more