Raj Thackeray | “महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवरील दर्गे हटवले…”; राज ठाकरेंचा पुढचा मुद्दा

Raj Thackeray | नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना राज ठाकरे यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांवरील दर्गे हटवले पाहिजे, असा मुद्दा राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. माध्यमांशी संवाद साधत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “महाराष्ट्रातील … Read more