Corporate – कार्पोरेट तुपाशी तर दलितआदिवासी शेतकर्‍यां साठी अमृतकाळ एक मृगजळ

Corporate –  1 फेब्रुवारीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प अमृत काळाची नांदी घेवून आलेला आहे असे म्हटले पण दलित , आदिवासी, शेतकरी वर्गाला हा अर्थसंकल्पीय अमृत काळ एक मृगजळ असुन महागाई, बेरोजगारी यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अर्थसंकल्पात कोणताही मार्ग सांगण्यात आलेला नाही. या अर्थसंकल्पाने पुन्हा एकदा पुष्टी केली आहे की मोदी … Read more