Imtiaz Jaleel | समृद्धी महामार्गावर अपघात नाही तर प्रवाशांची हत्या झाली – इम्तियाज जलील

Imtiaz Jaleel | छत्रपती संभाजीनगर: नागपूरवरून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. The government has inaugurated Samriddhi Highway for political interest – Imtiaz Jaleel बुलढाणामध्ये झालेल्या भीषण अपघातावरून इम्तियाज … Read more