Sanajy Raut | “मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हरवले आहेत” : संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकी घेण्यात आली होती या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) आणि उत्पादन शुल्क मंत्री […]