Jitendra Awhad | हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग? जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला खडा सवाल

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: आज बुलढाण्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातामध्ये 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी देखील राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे. Is this samruddhi of prosperity or highway … Read more