Sanjay Raut | महाराष्ट्राचे संपुर्ण सरकारच कलंकित – संजय राऊत

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: नागपूरमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख ‘नागपूरचा कलंक’ असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला होता. त्याचबरोबर त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार […]