Jitendra Awhad | “शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी…”; जितेंद्र आव्हाड यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Jitendra Awhad | ठाणे: पहिल्या पावसानंतर मुंबईमध्ये जागोजागी पाणी साचलं होतं. यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यानंतर आता या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) केली आहे. ट्विट … Read more