Piles | ‘या’ फळांचे सेवन केल्याने मूळव्याध राहू शकतो नियंत्रणात

Piles | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल मूळव्याधची (Piles) समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अनियमित आहार आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक लोक या आजाराचे शिकार होत आहेत. भारतामध्ये मुळव्याध रुग्णांची संख्या जवळपास एक कोटीच्या आसपास आहे. त्यामुळे या समस्येवर उपाय करणे खूप महत्त्वाचे झाले आहे. मुळव्याध नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही बदल करू शकतात. मुळव्याध … Read more