Jitendra Awhad | “रामायणातून रावण काढून मग श्रीराम समजून सांगा”; जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटने नवा वाद

Jitendra Awhad | मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोणा एकाकडून एखादं वादग्रस्त वक्तव्य केलं जातं. त्याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षातील अनेक जणांकडून टीकेची झोड उठवली जाते. त्यातच सध्या राज्यात थोर संत, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. त्यावरुन समाजासह राजकारणातही … Read more