Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन फडणवीस आक्रमक; म्हणाले, “सध्या तरी..”

Devendra Fadnavis | मुंबई : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी 12 फेब्रुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गोरेगाव येथील उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित केले आहे. ‘आपण एकत्र आलो नाही तर आपल्या देशातच आपल्याला गुलामगिरीत राहावे लागेल. निवडणुका घेण्याची हिंमत नाही. हिंमत असेल तर लोकसभा, विधानसभा किंवा महापालिकेच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात”, असे खुले आव्हान उद्धव ठाकरेंनी … Read more