Eknath Shinde | पहिल्याच पावसात सरकार वाहून गेले; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

Eknath Shinde | मुंबई: शनिवारी (24 जून) मुंबईत पहिल्या पावसाने हजेरी लावली. पहिल्या पावसानंतर मुंबईत जागोजागी पाणी साचलं होतं. त्यामुळे मुंबईकरांकडून पहिल्यांदाच याबद्दल संताप व्यक्त केला गेला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. “शनिवारच्या पहिल्या पावसात सरकार वाहून गेले आहे. अजून … Read more