Sharad Pawar | माणुसकी शिवाय तुमचा गौरव व्यर्थ आहे; मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर घणाघात

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूरची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. कारण गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय दंगली घडत आहे. यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. घटनेवरून शरद पवारांनी केंद्र सरकारला चांगलंच सुनावलं आहे. मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली […]