IND vs SL | टीम इंडियामध्ये ऋषभ पंतची कमी जाणवणार? कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला…

IND vs SL | मुंबई: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये आजपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20 संघाचे कर्णधार पद सांभाळणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्याला ऋषभ पंतबाबत … Read more