Nana Patole | “पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची काँग्रेसची परंपरा भाजपने मोडली”; नाना पटोलेंची भाजपवर टीका

Nana Patole | मुंबई : पिंपरी-चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. सध्या पुण्यात या दोन्हीही पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही … Read more

Nana Patole | “जगातील सर्वात मोठ्या पक्षाला नाशिकमध्ये उमेदवार का मिळाला नाही?”, नाना पटोलेंचा खोचक सवाल

Nana Patole | मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना काँग्रेसने नाशिकमधून विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती. पण त्यांनी अर्ज न भरता त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने या प्रकाराची पक्षाने दखल घेऊन दोघांनाही पक्षातून निलंबित केले. मात्र काँग्रेसमधून सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला … Read more

Satyajeet Tambe | “परिवाराला अडचणीत आणण्यासाठीच उमेदवारीवरून राजकारण”; सत्यजित तांबेंचा आरोप

Satyajeet Tambe | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी दरम्यान उमेदवारी अर्जावरून काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांच्यावर पक्षाविरोधात भूमिका घेतल्याने पक्षाने कारवाई करत निलंबन केले. या कारवाईनंतर सत्यजित तांबे यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.  “उमेदवारी अर्जावरुन आणि त्यानंतर झालेले राजकारण आमच्या परिवाराला अडचणीत आणण्यासाठीच झाले आहेत. या विषयावर वेळ आल्यावर आपण बोलणारच आहोत” असा … Read more

Congress | “जे स्वप्न दाखवून भाजप सत्तेत आलं त्यावर का बोललं जातं नाही”; काँग्रेसचा संतप्त सवाल

Congress | मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सत्ताधीशांनी स्वतः पेक्षा जनतेची काळजी करावी कारण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून फक्त स्वतःचा फायदा … Read more

Nana Patole | राज्यपालांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर नाना पटोले म्हणाले, “त्यांचा राजीनामा घेऊ नये तर त्यांना…”

Nana Patole | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsingh Koshyari) यांनी आज दिली आहे. “महाराष्ट्रासारख्या संत, … Read more