IND vs SL | “नव्या खेळाडूंवर लक्ष…” ; सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये राहुल द्रविड यांनी व्यक्त केले मतं

IND vs SL | पुणे: पुण्यात भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसरा टी-20 सामना पार पडला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेची सुरुवात विजयाने केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपले मत मांडले … Read more

IND vs SL | ” व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्ही…” ; सामना हरल्यानंतर सुनील गावस्कर यांचं मोठं वक्तव्य

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: काल पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसरा टी-20 सामना पार पडला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेची सुरुवात विजयाने केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी … Read more

IND vs SL | अर्षदीपच्या खराब गोलंदाजीवर इरफान पठाणचे ट्विट, म्हणाला…

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: काल पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसरा टी-20 सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारतीय संघातील वेगवान गोलंदाज अर्षदीप सिंग (Arshdeep Singh) काही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने या मालिकेतील पहिला सामना खेळला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तो मैदानावर उतरताच त्याच्याकडून संघाला … Read more

IND vs SL | धोनी आणि पठाणचा 13 वर्षांपूर्वीचा ‘हा’ विक्रम अक्षर आणि हुड्डाने मोडला

IND vs SL | मुंबई: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. टीम इंडियाने हा सामना दोन धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने श्रीलंकेला 163 धावांची लक्ष दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा संघ फक्त 160 … Read more

IND vs SL | पदार्पणामध्ये शिवम मावीची उत्कृष्ट कामगिरी, सामन्यानंतर व्यक्त केल्या भावना

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. टीम इंडियाने हा सामना दोन धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने श्रीलंकेला 163 धावांची लक्ष दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा संघ … Read more