IND vs SL | ‘एनसीए’ने बुमराहला केले तंदुरुस्त घोषित, श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये करणार पुनरागमन

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ला राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीने (एनसीए) पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले आहे. 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेमध्ये पुनरागमन करण्यासाठी बुमराह आता पूर्णपणे … Read more

Rishabh Pant | ऋषभ पंतच्या प्रकृतीवर उर्वशीनंतर तिच्या आईने दिली प्रतिक्रिया

Rishabh Pant | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला सकाळी भीषण अपघात (Accident) झाला होता. या करा अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. मात्र, आता त्याच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. अशा परिस्थितीमध्ये पंत लवकर बरा व्हावा म्हणून चाहते देवाकडे प्रार्थना करत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री उर्वशी … Read more

Kapil Dev | “विश्वचषक जिंकायचा असेल तर…” ; कपिल देव यांनी मांडलं स्पष्ट मत

Kapil Dev | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षी आयसीसी (ICC) च्या मोठ्या सामन्यांमध्ये भारतीय संघ काही विशेष कामगिरी करू शकला नव्हता. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघ टॉप चारमध्ये देखील पोहोचू शकला नव्हता. तर, गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाला उपांत्य फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यांमध्ये इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव … Read more

Tarak Mehta ka Ulta Chashma | टप्पुनंतर दिग्दर्शकाने ‘या’ कारणामुळे सोडला शो

Tarak Mehta ka Ulta Chashma | मुंबई: तारक मेहता का उल्टा चश्मा (Tarak Mehta ka Ulta Chashma) हा टीव्ही शो गेले अनेक वर्ष चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. संपूर्ण देशात या शोचे चाहते आहे. पण या शो मधील लोकप्रिय कलाकार दिवसेंदिवस सोडताना दिसत आहे. दया म्हणजेच दिशा वकानी आणि तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा यांच्यानंतर … Read more

Car With Airbags | ‘या’ कारमध्ये उपलब्ध आहेत 6 एअरबॅग, जाणून घ्या किंमत

Car With Airbags | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दरवर्षी लाखो अपघात होतात. या अपघातामध्ये लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागतात. या अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यावर्षी ऑक्टोबरमध्ये मोठी पावलं उचलली आहे. यामध्ये सर्व कारमध्ये किमान सहा एअरबॅग असणे बंधनकारक आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा … Read more

Rahul Dravid | राहुल द्रविडनंतर ‘हा’ माजी खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा प्रशिक्षक

Rahul Dravid | टीम महाराष्ट्र देशा: राहुल द्रविड (Rahul Dravid) सध्या टीम इंडियाचे हेड कोच आहेत. राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोण असणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत सध्या एक मोठी माहिती मिळाली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा करार संपणार आहे. त्या आधीच बीसीसीआयने टीम इंडियासाठी नवा प्रशिक्षक शोधत आहे. … Read more

Laxman Jagtap | लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगामुळे निधन

Laxman Jagtap | पुणे: पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाले आहे. कर्करोगामुळे त्यांचे निधन झालं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारही सुरू होते. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मध्यंतरी अमेरिकेहून इंजेक्शन मागवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या … Read more

IND vs SL | टीम इंडियामध्ये ऋषभ पंतची कमी जाणवणार? कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला…

IND vs SL | मुंबई: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये आजपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20 संघाचे कर्णधार पद सांभाळणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्याला ऋषभ पंतबाबत … Read more

Rishabh Pant Accident | रिषभ पंतच्या तब्बेतीमध्ये सुधारणा, ICU मधून बाहेर

Rishabh Pant Accident | डेहराडून: भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला सकाळी भीषण अपघात (Accident) झाला होता. या करा अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. मात्र, आता त्याच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. तो आता धोक्याच्या स्थिती बाहेर असून, त्याला आयसीयूमधून बाहेर घालवण्यात आले आहेत. रिषभ पंत (Rishabh Pant) … Read more

Nani 30 | ‘सीता रामम’नंतर ‘नानी 30’ मध्ये दिसणार मृणाल ठाकूर, पाहा फर्स्ट लूक

Nani 30 | टीम महाराष्ट्र देशा: अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या बॉलीवूडमध्ये चर्चेत आहे. कारण तिच्यासाठी 2022 हे वर्ष खूप चांगले ठरले आहे. अशा परिस्थितीत मृणाल आणखी एका मोठ्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. ती ‘नानी 30’ (Nani 30) मध्ये दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. ‘नानी 30’ तेलुगु चित्रपट दिग्दर्शक शौर्यव यांनी … Read more

Team India | वर्ल्ड कप शर्यतीमध्ये टीम इंडियात असतील ‘हे’ 20 खेळाडू

Team India | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षांमध्ये टीम इंडियाला (Team India) अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीमध्ये बीसीसीआय (BCCI) ने वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक महत्त्वाची बैठक ठेवली होती. या बैठकीमध्ये बीसीसीआयने वर्ल्ड कप (World Cup) जिंकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. त्यामध्ये बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी पहिली पसंती म्हणून 20 खेळाडूंची निवड करण्यात आली … Read more

Instagram Story | एखाद्या व्यक्तीच्या नकळत त्याची इंस्टाग्राम स्टोरी बघायची असेल, तर ‘या’ टिप्स करा फॉलो

Instagram Story | टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामध्ये प्रामुख्याने व्हाट्सअप (Whatapp), इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबुक (Facebook) या सोशल मीडिया ॲप्लीकेशनचा समावेश आहे. यामधील इंस्टाग्रामवर सध्या एक अब्जाहून अधिक वापरकर्ते सक्रिय आहेत. इंस्टाग्रामवर लोक त्यांचे व्हिडिओ, फोटो, रील इत्यादी गोष्टी शेअर करू शकतात. अनेक लोक इंस्टाग्रामवर आपला दिनक्रम स्टोरी (Story) … Read more

Rohit Sharma | BCCI ने रोहित शर्माला कर्णधार पदाबद्दल दिला मोठा दिलासा

Rohit Sharma | मुंबई: बीसीसीआय (BCCI) ने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात बीसीसी अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भारतीय संघाच्या 2022 मधील कामगिरीवर चर्चा झाली. त्याचबरोबर नवीन वर्षांमधील सामने, वर्कलोड मॅनेजमेंट, आणि एकदिवसीय विश्वचषक … Read more

Team India | वर्ल्ड कपसाठी BCCI ने घेतले ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय

Team India | मुंबई: नवीन वर्ष सुरू होताच भारतीय संघ (Team India) पुढील सामन्यांसाठी सुसज्ज होत आहे. भारतीय संघाने 2022 मध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गमावली. त्याचबरोबर गेल्या वर्षांमध्ये टीम इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीमध्ये बीसीसीआय (BCCI) ने वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये बीसीसीआयने वर्ल्ड … Read more