हनुमान चालीसा भारतात नाही तर पाकिस्तानात म्हणायची का?; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
मुंबई : सध्या राज्यात मोठा राजकीय गदारोळ सुरु आहे. तसेच शनिवारी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणावरून काल सुनावणी देखील पार पडली. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच सरकारी वकिलांकडून राणा…
Read More...
Read More...