Uddhav Thackeray | “हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्यांच्या राजवटीत ‘हिंदू खतरे में’ म्हणण्याची वेळ आलीय”; ठाकरे गटाचा टोला
Uddhav Thackeray | मुंबई : लव्ह जिहादला विरोध दर्शविण्यासाठी आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी सकल हिंदू समाजाने काल मुंबईत विरोट मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये शिंदे गट आणि भाजपचे काही नेतेही सहभागी झाले होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले. अशातच आता ठाकरे गटाने ‘सामना’तून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. काय … Read more