Narhari Zirwal | “…तर मी नियुक्त केलेले अध्यक्ष राहुल नार्वेकर योग्य कसे?”; नरहरी झिरवळ यांचा थेट सवाल

Narhari Zirwal | मुंबई : राज्यात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाकडून तारीखेवर तारीख मिळत आहे. त्यातच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ यांनी आमदारांना अपात्रतेची दिलेली दोन दिवसांची नोटीस अनधिकृत आहे. कमीत कमी दहा दिवसांची नोटीस द्यायला हवी होती’, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. या दाव्यावर … Read more

Nana Patole | “शिंदे-फडणवीस जास्त दिवस सत्तेत राहणे म्हणजे घटनेचा खून”; नाना पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा

Nana Patole | नागपूर : सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली. येत्या काही दिवसांत निकालही जाहीर होईल. याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “शिंदे-फडणवीस जास्त दिवस सत्तेत राहणे म्हणजे घटनेचा खून” “हे सरकार जास्त दिवस सत्तेत … Read more

Sanjay Raut | “देशात अजूनही न्याय जिवंत, सत्याचाच विजय”; दोन्ही युक्तीवादानंतर राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. शिंदे आणि ठाकरे गटाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार? यावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या प्रकरणातील निकाल सर्वोच्च … Read more

#Maharashtra_Political_Crisis | सत्तासंघर्षाची युक्तीवाद पूर्ण; सर्वोच्च न्यायालयाने निकाल ठेवला राखून

Maharashtra_Political_Crisis | नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. या प्रकरणातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. शिंदे गटाचे वकील आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी कायदेशीर तथ्य आणि सत्तांतराच्या घटनाक्रमावर जोरदार युक्तिवाद केला. आज ही सुनावणी पूर्ण झाली आहे. सत्तासंघर्षाचा सस्पेन्स कायम … Read more

Shivsena | “लोकांना विकत घेऊन ठाकरे सरकार पाडलं”; ठाकरे गटाकडून मोठा युक्तिवाद

Shivsena | नवी दिल्ली : सध्या राज्यात मोठा सत्तासंघर्ष सुरु आहे. राज्यातील शिंदे गटाच्या आमदारांवर खोके घेऊन बंड केल्याचा ठाकरे गटाकडून सातत्याने आरोप केला जात आहे. ‘आम्ही कोणतेही खोके घेतले नाही. स्वाभिमानासाठी हे बंड केलं आहे’, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. “लोकांना विकत घेऊन ठाकरे सरकार पाडलं” आज सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी … Read more